Tuesday, 10 February 2015

मनगटातला जोर संपला की माणूस हातांच्या रेषात आणि नशिबांच्या पलटावर आपले

मनगटातला जोर संपला की
माणूस हातांच्या रेषात आणि
नशिबांच्या पलटावर आपले
भविष्य शोधू लागतो ....
स्वतःवर विश्वास ठेवा....
जग लोटांगण घालेल....

No comments:

Post a Comment