Tuesday, 17 March 2015

कॉलेज झाल्यावर सगळ्या मित्रांची ताटातूट होणार ...


कॉलेज  झाल्यावर  सगळ्या मित्रांची  ताटातूट  होणार ...

कितीही  लांब  असलो  तरी रोज  phone  मात्र  असणार ..
पण
हळूहळू  तो  phone call  ही कमी  होत  जाणार ...
आधी रोज, मग आठवड्यातून एकदा  आणि  नंतर  फक्त birthday  च्याच  दिवशी  केला  जाणार ....

phone  केला  की “कसा आहेस,  काय  करतोयेस?” विचारणा होणा..

हुशार  मुलांना  job  कसा  :चाललाय...
 आणि  आमच्या  सारख्यांना job  मिळाला  का  अशी चौकशी  होणार ...
 आणि ...

 जवळ  असलो   तर  दर :  weekend  ला भेटायचे  plan ठरणार  कॉलेज   झाल्यावर

...ह्याचालत्या - बोलत्यादेहाचे machine होवून जाणार...
पण  त्या  machine च्या hard disk मधेही  कॉलेजच्या आठवणी  असणार...

कधी  उघडलाच  तो आठवणींचा  folder की मित्रांना  phone  करावासा वाटणार...
पण  company bill  भरते म्हणून  सगळ्यांनी  number बदलले  असणार ...

टपरी  वर  एकटे  चहा  पिताना मित्रांची  खूप आठवण येणार .

मित्रांच्या  बरोबर  चहा पीत पीत केलेला  दंगा  आठवणार...

मग कपातल वादळ पोटात आणि मनातलंडोळ्यातून बाहेर येणार...

पण ...

तेवढ्यात bossचा phone येणार ...
आणि

पुन्हा  त्या  पाणावलेल्या  देहाचे machine  होवून   जाणार ...
 कॉलेज   झाल्यावर  सगळ्यांचे खिसे फुगत  जाणार  खिश्यांबरोबर  पोटही  थोडसं सुटत  जाणार  ...
company  मध्ये  आठ  तास  bossला सांभाळणारा


मग

लग्नानंतर  घरच्या   bossला सांभाळण्यात  रमून  जाणार ...

 कधी   कधी   मात्र   एकटे असल्यावर    सर्व  काही आठवणार   मच्याचा   चहा               असो  ...
किंवा   आन्याची    टपरी   असो  भाउंच  terrace   असो...

 किंवा ...

चाचाची उधारी असो  ...
अगदी   कालच   कॉलेज   ला होतो    इतकं   सगळं  ताजं  असणार  ...

मित्रहो  हे  दिवस  पुन्हा  नाहीत  येणार ...
पुन्हा उरतील त्या फक्त आठवणी असणार ...
सोबत  रडलेले  क्षण  आठवले की  हसायला  येणार ...
पण  सोबत  हसलेले  क्षण आठवले   की   डोळ्यात   टचकन   पाणी    येणार...
miss u friends ...... 😢😥😔

No comments:

Post a Comment