Monday, 2 March 2015

सावित्रीने सत्यवानाला यमाकडून परत आणले यावरून काय बोध घ्यायचा?……

सावित्रीने सत्यवानाला यमाकडून परत आणले
यावरून काय बोध घ्यायचा?……
.
यम आणि मृत्य देखील
तुम्हाला तुमच्या बायकोपासून
वाचवू शकत नाही…
तेव्हां शांत रहा, बायकोवर प्रेम करा
कारण …… दुसरा उपाय नाही

No comments:

Post a Comment