सदाफुली सांगते रुसुन रुसुन रहायच
नसत हसून हसून जगायच असत.
रातराणी सांगते अंधाराला घाबरायच
नसत काळोखात ही फुलायच असत.
गुलाब सांगतो येता जाता रडायच
नसत काट्यात सुद्धा हसायच असत
🌼बकुळि म्हणते सावळ्या रंगाने हिरमुसायच
नसत गुणाच्या गंधाने जिंकायच असत
कमळ म्हणते संकटाच्या चिखलात बुडायच
नसत संकटाना बुडवून फुलायच असत.
शुभ दिवस…
🌞🌞 🌞🌞
आनंदमयी दिवस..
तुमचा दिवस आनंदात जावो.
आणि मन प्रसन्न राहो...
No comments:
Post a Comment