सदाफुली सांगते रुसुन रुसुन रहायच
नसत हसून हसून जगायच असत.
रातराणी सांगते अंधाराला घाबरायच
नसत काळोखात ही फुलायच असत.
गुलाब सांगतो येता जाता रडायच
नसत काट्यात सुद्धा हसायच असत
बकुळि म्हणते सावळ्या रंगाने हिरमुसायच
नसत गुणाच्या गंधाने जिंकायच असत
कमळ म्हणते संकटाच्या चिखलात बुडायच
नसत संकटाना बुडवून फुलायच असत.
शुभ दिवस…
No comments:
Post a Comment